झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत अनाजी पंत आणि मोरोपंत सोयराबाईंच्या आदेशाचे पालन न करणे हा राजद्रोह समजला जाईल असं सांगतात शिवाय तुमचे आणि सोयराबाईंचे नाते संपुष्टात येईल अशी भीती घालतात आता हंबीरराव काय करणार? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.